ताजी फळे खा, आनंदी राहा
पुरेशा प्रमाणात फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. फळ खाल्ल्याने मन व शरीर सुदृढ राहते. फळामध्ये क्षार, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिज, आम्ल आदी घटक असतात. पाण्याचे प्रमाण भरपूर असते. ऋतुमानानुसार मिळणारी ताजी फळे आरोग्यासाठी नेहमीच लाभदायक ठरतात.
No comments:
Post a Comment